नितेश केराम चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी अति्रुष्टी अनुदान पासून वंचित आहे परंतु सरकार या शेतकऱ्यांनकडे दुर्लक्ष करीत आज चंद्रपूर जिल्ह्यातला शेतकरी किती संकटात सापडला आहे तरी सुद्धा या सरकारला जाणीव नाही या सरकारने शेतकऱ्याला आश्वासन देऊन वारेवर सोडल या सरकारने शेतकऱ्याला कर्ज माफीचे आश्वासन दिले ते पन पूर्ण नाही केले तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्याच आश्वासन दिले ते पन या सरकारने पूर्ण नाही आज शेतकरी आपल्या हक्काच्या मागणी साठी रस्त्यावर उतरून राहिला परंतु या सरकार जाग येत एकीकडे शेतकरी संकटात सापडला तर दुसरीकडे हें सरकार शेतकऱ्या सोबत ऑलिक पणाने वागत या सरकार जवळ लाडकी बहिण योजना चालविण्यासाठी पैसे आहे परंतु शेतकऱ्याला कर्जमाफी तसेच शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी व अति्रुष्टी देण्यासाठी पैसे नाही अस हें महायुती सरकार आहे जर या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी अति्रुष्टी तसेच आमच्या शेतमालाला हमीभाव नाही जाहिर केला तर येणाऱ्या काळात बेमुदत आंदोलन करणार असा इशारा दिला