नितेश केराम
राज्यात बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी झाली तसेच कोरपना तालुका वगळून बहुतांशा गावामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या शासनाने अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आले परंतु कोरपना तालुक्यामध्ये एकही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या सरकार शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असे आश्वासन देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्यात आले आज पावतो शेतकऱ्यांवर अशी फजिती होऊन की सांगता येत नाही तसेच या राज्य सरकारने शेतकऱ्यांना सांगितले की दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येईल परंतु तसे काही झाले आज दिवाळी पूर्ण अंधा रात गेली आणि डिसेंबर महिना चालू झाली तरी कोरपना तालुका मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून अतिवृष्टी पैसे जमा नाही झाले या सरकार जवळ लाडकी योजना राबविण्यासाठी पैसे परंतु जगाचा पोशिंदा शेतकरी या पैसे देण्यासाठी या सरकार जवळ पैसे फक्त हें सरकार निवडनुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आश्वासन देतात परंतु पूर्ण करण्यासाठी या सरकार जवळ निधी नसतो जर या सरकारने या 15 दिवसामध्ये निधी उपलब्ध करून नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आंदोलनाला बसणार अशा या वेशी शेतकऱ्यांनी या राज्य सरकारला दिला आहे